नव्या विधेयकासाठी विशेष अधिवेशन – 16 एप्रिलला मोठे राजकीय बदल?
इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशातील खासदार आणि राज्यातील आमदारांची संख्या विक्रमी होणार
आहे.. नारी शक्ती वंदन विधेयक लागू करण्यासाठी 16 एप्रिल ला तीन दिवसाचा विशेष अधिवेशन
केंद्रातील भाजप सरकारने बोलावले आहे.. 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या
अनुषंगाने या तीन दिवसात घडणाऱ्या राजकीय घडामोडी कडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे..
ते 30 टक्के महिला आरक्षण मिळाल्यानंतर राज्याची परिस्थिती काय असेल सध्या राज्यात
नेमक्या किती महिला आमदार आहेत त्या कोणत्या पक्षाकडे किती आमदार आहेत यासोबतच देशात
सध्याच्या खासदारांची संख्या आणि 16 तारखेनंतर भारतीय राजकारणामध्ये नेमके कोणते बदल
होणार आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत..
2 तासांपूर्वी
कार्ड बातम्या